Uncategorized

नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) (श्रावण शु. १५) : दि. २६ ऑगस्ट २०१८

या दिवशी सर्व श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्रात भगिनींनी श्री स्वामी समर्थ महाराजांना राखी अर्पण करून तेथे जमलेल्या आपल्या प्रत्येक सेवेकरी बंधूंना राखी बांधावी. यामुळे तत्वरूपाने एक मोठे संरक्षणाचे नाते तयार होते. राखी बांधत असतांना खालील मंत्र म्हणत बांधावी. येन बध्दो बलीराजा दानवेंद्रोहाबला: । तेन त्वामहम् (बन्धयामि) रक्षे माचलमाचल ॥ ही …

आणखी वाचा

प.पू.गुरुमाऊली : हितगुजातील अमृतकण (ऑगस्ट २०१८)

* मुलांचे वाढदिवस हिंदू जन्मतिथीने करावेत. केक वगैरे कापून अन्नावर सुरी न फिरवता, दिवे न विझविता औक्षण करुन रामरक्षेचे पहिले दहा श्लोक म्हणून त्या-त्या अवयवांवर अक्षता टाकून वाढदिवस साजरा करावा. * मुलामुलींनी सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे ब्राम्हमुहूर्तावर उठून अभ्यास करावा. कारण पहाटे तुळशीसारख्या वनस्पती ओझोन वायू सोडतात. त्यामुळे अभ्यास ग्रहण करण्याची …

आणखी वाचा

खग्रास चंद्रग्रहण आषाढ शु.१५, शुक्रवार, २७/२८ जुलै २०१८

ग्रहण दिसणारे प्रदेश – भारतासह संपूर्ण आशिया खंड, अमेरिका, युरोप, आफ्रीका खंड, दक्षिण अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड,पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर. स्पर्श ग्रहण सुरुवात : २७ जुलै  – रात्री २३:५४ मध्य रात्री : ०१:५२ २८ जुलै : समाप्ती पहाटे 03:49 २८ जुलै : पर्व एकूण कालावधी  ०३:५५ (वरील वेळा संपूर्ण भारतासाठी आहे) …

आणखी वाचा

चातुर्मास्य व्रते

* चातुर्मास्य व्रते * अश्‍वत्थ म्हणजे पिंपळ आणि तुळस यांची पूजा, सेवा, प्रदक्षिणा, दीपदान, भगवान विष्णूंच्या स्तोत्रांचे, मंत्रांचे पठण, विष्णू सहस्त्रनाम, गीता पठण, सुलभ भागवत्, विष्णू पुराण श्रवण, पठण करावे. * शयनव्रत * शेषशय्येवर असलेल्या श्रीवत्स चिन्हांकित ४ भुजांनी युक्त आणि लक्ष्मीसहित विराजमान झालेल्या नारायणाची पूजा, दिवसभर मौन, चंद्रोदयानंतर अर्घ्य …

आणखी वाचा

देवशयनी एकादशी (आषाढ शु.११) (दि. 23 जुलै 2018)

या दिवसापासून चातुर्मास आरंभ होतो. भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर ४ महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. या दिवशी सर्व सेवेकर्‍यांनी उपवास करावा व आपल्याला सद्गुरू प.पू. मोरेदादांनी दिलेला भगवान श्री पांडूरंगाच्या दिव्य मंत्राचा एक माळ जप करावा. या दिवसापासून ४ महिने गोपद्मव्रत करावे. आपल्या देवघरासमोर रोज …

आणखी वाचा

पापमोचनी एकादशी: प.पू. गुरुमाऊली यांना अभिष्टचिंतन (जन्मदिनाच्या) सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

थोडक्यात प.पू.गुरुमाऊली यांचा कार्य परिचय: सद्गुरू मोरेदादांच्या महानिर्वाणानंतर लाखो सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान गुरुमाऊली प. पू. आण्णासाहेब मोरे यांनी दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा विजय ध्वज सतत उंचवत ठेवलेला आहे. समाजातील विविध समस्यांचा बारकाईने अभ्यास करून प. पू. गुरुमाऊलींनी “सेवेकऱ्यांचे ग्रामअभियान” सुरु केलेले आहे. या ग्रामअभियानात समाजातील प्रमुख समस्यांचे निराकरण …

आणखी वाचा

होळी (फाल्गुन शु.१५) (दि. १ मार्च २०१८)

वैज्ञानिकदृष्टया महत्व : उन्हाळाही सुरु होत असतो, जमीन भाजून निघते. तिच्यातून उष्ण वाफारे निघतात. घराभोवती पानाची कुजलेली घान तशीच असेल तर ती आरोग्याला हानीकारक असते, म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागत नाही. पुन्हा पुन्हा करावी लागते, त्यांची आठवण करून देणारा सण म्हणजे होळी. होळी म्हणजे …

आणखी वाचा

गुरुपुत्र श्री. आबासाहेब मोरे यांचा विदर्भ स्तरीय मानवी समस्या निवारण व कृषी विषयक मार्गदर्शन चर्चासत्र (वेळापत्रक…!)

♦ प्रमुख मार्गदर्शन ♦ १) शेती व शेतकरी स्वावलंबी होण्यासाठी २) बेरोजगारांना स्वयंरोजगार ३) बालसंस्कार युवा प्रबोधन ४) आरोग्य व मानवी समस्यांवर मार्गदर्शन दि. ५-फेब्रुवारी 1) बोरगाव मंजू ( ता.बोरगाव मंजू , जि. अकोला )  दुपारी १ ते  ३   ९४२१७५०६३७, ८१४९४६०५१९, ९४२३७६५९४८ २) आकोट ( ता.आकोट, जि. अकोला )  दुपारी …

आणखी वाचा

प.पू.गुरुमाऊली यांच्या हितगुजातील अमृतकण

* श्री गुरूदत्तात्रेयांचा ग्रंथ अर्थात श्रीगुरुचरित्र जेथे वाचला जातो तेथे श्री गुरूदत्तात्रेयांना यावेच लागते, हे त्रिकाला बाधीत सत्य आहे. * आध्यात्मिक सेवा, भक्ती या मार्गाने सर्वत्र पोहचवून सेवेचे विकेंद्रीकरणच साध्य केले आहे. * गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी हे भक्तीचे विकेंद्रीकरण होय. * कोणत्याही मनुष्याला आत्मप्रौढी नसावी, मी केले, …

आणखी वाचा